 
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीचा निकाल दुसऱ्या दिवशी लागला. भारतीय संघाचा विजय झाला असला तरी या अनेक दिग्गज खेळाडू आणि क्रिकेट चाहते देखील पिचवर नाराज आहेत. याच मैदानावर चौथा आणि अखेरचा सामना होणार आहे. त्यामुळे पिच कसे असेल याची उत्सुकता सर्वांनाच आहे. वाचा- वाचा- वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3kuQL9R
 
No comments:
Post a Comment