चेन्नई: आयपीएल २०२१ची आजपासून सुरूवात होत आहे. स्पर्धेच्या १४व्या हंगामातील पहिली लढत मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होत आहे. मुंबईची नजर यावर्षी हॅटट्रिकवर असेल तर बेंगळुरू पहिले विजेतेपद मिळळवण्यासाठी मैदानात उतरेल. या पहिल्या लढतीत कोणाचा विजय होईल असे तुम्हाला वाटते. वाचा- वाचा-
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3s3qPob
No comments:
Post a Comment