Ads

Tuesday, March 2, 2021

यो-यो टेस्ट मध्ये फेल झाला भारतीय क्रिकेटपटू; संघातून बाहेर होण्याची शक्यता

मुंबई: भारताचा फिरकीपटू फिटनेस टेस्ट नापास झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याच बरोबर टीममधील अधिकाऱ्यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे की राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये वरुण फेल झाला. त्याला आणखी एक संधी दिली जाऊ शकते. वाचा- वाचा- जर वरुण फिटनेस टेस पास नाही झाला तर त्याला मालिकेत खेळता येणार नाही. वरुण ला द्यायची होती. त्याच बरोबर आवश्यक १७.१ च्या मार्कला पार करायचे होते. बीसीसीआयने ३५ खेळाडूंची बेंगळुरू येथील एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट घेतली होती. इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या आणखी एक खेळाडू फिटनेस टेस्ट नापास झालाय. वाचा- वाचा- इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी फक्त १० दिवस शिल्लक आहेत. वरुण आणि संबंधित दुसऱ्या खेळाडूला पुन्हा एकदा यो-यो टेस्ट देण्यासाठी पाठवले जाऊ शकते. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर १२ मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० मालिका होणार आहे. वाचा- वरुणने आयपीएलच्या १४ सामन्यात १८ विकेट घेतल्या आहेत. २० धावा देत ५ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/3b5GEFA

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...