Ads

Sunday, November 3, 2019

लवकरात लवकर सरकार स्थापन करणं गरजेचं : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

<strong>अकोला :</strong> विधानसभेच्या रणधुमाळीत 'मी पुन्हा येईल' असं ठामपणे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता बदलली आहे. ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचण होते.  लवकरात लवकर सरकार स्थापन करणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर

from maharashtra https://ift.tt/36sO4OB

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...