Ads

Sunday, January 19, 2020

Live अपडेट: ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, प्रथम फलंदाजी करणार

बेंगळुरू: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्याला बेंगळुरू येथे सुरूवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून मानहानीकारक पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली होती. आता भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाला भारतीय भूमीवर सलग दुसऱ्या मालिका विजयापासून रोखायचे आहे. Live अपडेट- (India Vs Australia) >> भारतीय संघात कोणताही बदल नाही >> ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/378DvjJ

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...