Ads

Sunday, November 3, 2019

गुंडाचा वापर करून आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरू ; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

<strong>मुंबई :</strong> तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले आहेत. गुंडागर्दीचा वापर करून दबाव आणला जात आहेत. अशाप्रकारचं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. भाजपाचं राजकारण गुंडांच्या टोळ्यापेक्षाही घाणेरडं झालं आहे. ईडी, सीबीआयच्या मदतीनं ज्यानी सरकारं बनवली. ते त्यांच्यावरच पलटली आहे. सध्या तुरूंगातून सुटलेले गुंड मोठ्या पदावर बसले असून, याच गुंडाचा

from maharashtra https://ift.tt/2WE7fjW

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...