Ads

Sunday, November 3, 2019

आमचं ठरलंय, पुन्हा निवडणूक, संधी मिळाल्यास सिद्ध करुन दाखवू : जयकुमार रावल

धुळे : एकीकडे सरकार स्थापण्याविषयी मुंबईत राजकीय वादळ सुरु असताना तिकडे धुळ्यात वेगळंच राजकीय वादळ सुरु झालं आहे. भाजपाचे नेते आणि पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी पुन्हा निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी एका बैठकीत केली आहे. आपल्या कार्यकर्त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेशही दिले आहेत. पुन्हा निवडणूक झाल्यास

from maharashtra https://ift.tt/2PMbY1M

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...