Ads

Saturday, September 7, 2019

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलीत दरवाजे उघडले, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

<strong>कोल्हापूर :</strong> धरणक्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलीत दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे भोगावती नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील वाढली असुन नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापुरात कालपासून मुसळधार पाऊस कोसळतो आहे. राधानगरी धरणक्षेत्रात पावसाची रीपरीप सुरुच आहे. त्यामुळे काल

from maharashtra https://ift.tt/2UEH9wp

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...