Ads

Wednesday, September 11, 2019

उर्मिला मातोंडकर पक्षातील गटबाजीला कंटाळून सोडून गेल्या : सत्यजीत तांबे

<span lang="HI"><strong>नवी दिल्ली :</strong> प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी एबीपी माझाशी बोलताना काँग्रेसमधीलच नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. </span>उर्मिला मातोंडकर पक्षातल्या गटबाजीला कंटाळून सोडून गेल्या असल्याचे ते म्हणाले. <span lang="HI"> काँग्रेसने जी वागणूक उर्मिला यांना दिली ती निषेधार्हच असल्याचे देखील तांबे म्हणाले. अशी

from maharashtra https://ift.tt/32FHMZv

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...