Ads

Tuesday, September 10, 2019

महापरीक्षेद्वारे घेण्यात आलेल्या वनरक्षक भरती प्रक्रियेत सावळा गोंधळ?

<strong>मुंबई</strong> : महापरीक्षेद्वारे (महापोर्टल) जून-जुलै 2019 मध्ये वनविभागाच्या वनरक्षक या पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 4 सप्टेंबरला निवड झालेल्या उमेदवारांची धावण्याची चाचणी घेण्यात आली. यामध्ये अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केल्याचा प्रकार समोर आल्याचे सांगून ही निवडप्रक्रिया पारदर्शी नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. औरंगाबाद प्रादेशिक वनविभागाची रिक्त पदे भरण्यासाठी

from maharashtra https://ift.tt/2NT9f5B

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...