Ads

Friday, July 5, 2019

Poll: Is the Union Budget good for you?



from Times of India https://ift.tt/2XqHaZC

World Cup Live: Pakistan lose Fakhar Zaman early

Check all the live score updates, ball-by-ball commentary and scorecard of ICC Cricket World Cup match between Pakistan and Bangladesh on Times of India

from Times of India https://ift.tt/30aBmAc

Budget 2019 will empower the poor: PM Modi

Stating the Budget as a "green budget", PM said it focuses on environment, electric mobility, solar structure and pitches for a green and clean energy. PM Modi said the budget for a 'New India' has a roadmap to transform the agriculture sector of the country. It will strengthen the education system, artificial intelligence and space research.

from Times of India https://ift.tt/329I5fE

पाकिस्तानचा उपांत्य फेरी प्रवेश 'अल्लाह' भरोसे

लंडन : पाकिस्तान संघाला वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याचा मार्ग खडतर झाला असला तरी देखील पाकिस्ताने मात्र आशा सोडलेली नाही. वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी पाकिस्तानला बांगलादेश विरुद्ध सामन्यात प्रथम फलंदाजी घेऊन एका मोठ्या विजयाची गरज आहे. सामन्याची सुरुवात बांगलादेशच्या फलंदाजीने झाली, तर पाकिस्तान संघ वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर जाईल. 'आम्ही येथे प्रत्येक सामना जिंकण्यासाठी आलो आहोत. आम्ही हा शेवटचा सामना जिंकून या मोहीमेची समाप्ती करू', असा विश्वास पाकिस्तानचा कर्णधार याने व्यक्त केला आहे. तसेच, 'उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी आम्ही अतोनात प्रयत्न करू, तरी आम्हाला वास्तवाचे भान आहे. जर अल्लाहची इच्छा असेल, तर चमत्कार होऊ शकतो.'असंही सरफराज म्हणाला. 'आम्ही जर ६००, ५०० किंवा ४०० धावा केल्या. त्यानंतर खेळपट्टीवर विरोधकांना ५० धावात गुंडाळले, तर आपण ३१६ धावांच्या मोठ्या फरकाने जिंकू शकतो. हे तुम्हाला शक्य वाटत असेल', तर आम्ही नक्की प्रयत्न करू, असं मत सरफराजने उपांत्य फेरीतील प्रवेशावर मत व्यक्त केले. या वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानने आतापर्यंत ३४८/८ या सर्वोच्च धावसंख्या केल्या आहेत. पाक संघाने ही धावसंख्या इंग्लंड संघाविरुद्ध केला होत्या. ही धावसंख्या करून पाकने इंग्लंडला पराजित केले होते. तर या वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडने अफगाणिस्तान विरुद्ध ३९७/६ या सर्वोच्च धावसंख्या केल्या होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2YyI2rr

Full text: Sitharaman's Union Budget speech

Union finance minister Nirmala Sitharaman presented her first Union Budget on Friday under the Modi government 2.0. Sitharaman announced plans to boost infrastructure and foreign investment in the new government’s first budget after winning a second term.

from Times of India https://ift.tt/2JiKiMY

PAN, Aadhaar now interchangeable for I-T returns

Union finance minister Nirmala Sitharaman in her Budget speech announced that PAN and Aadhaar card are interchangeable. "More than 120 cr Indians now have Aadhaar card, therefore for ease of tax payers I propose to make PAN and Aadhar card interchangeable and allow those who don't have PAN to file returns by simply quoting Aadhaar & use it wherever they require PAN."

from Times of India https://ift.tt/329pVdZ

Cess on petrol, diesel hiked by Re 1 per litre

Finance minister Nirmala Sitharaman on Friday raised cess on petrol and diesel by Re 1 per litre, while customs duty on gold was also increased to 12.5 per cent from existing 10 per cent.

from Times of India https://ift.tt/2KZsnOU

Budget 2019: What's costlier, what's cheaper



from Times of India https://ift.tt/2RUNCSk

Budget live: Re 1 cess on petrol and diesel, custom duty on gold hiked

Finance minister Nirmala Sitharaman is presenting the first Union Budget of the re-elected Modi government today. Stay with The Times of India for live updates, highlights and analysis of the Union Budget 2019:

from Times of India https://ift.tt/327kz2M

MDMK leader Vaiko sentenced to one year in jail

A special court in Chennai on Friday sentenced MDMK general secretary Vaiko to one-year in jail and imposed a fine of Rs 10,000 for his 2009 speech in support of the banned LTTE.

from Times of India https://ift.tt/2XKHhhJ

Thursday, July 4, 2019

Budget 2019: Nirmala Sitharaman says Zero-Budget Farming important



from Times of India https://ift.tt/329rXKV

Union Budget 2019: Highlights



from Times of India https://ift.tt/2NBOjl6

Sitharaman begins Budget speech with Urdu couplet



from Times of India https://ift.tt/328Tooa

Haren Pandya murder case: SC convicts 12 people

The Supreme Court on Friday convicted 12 persons for killing former Gujarat home minister Haren Pandya in 2003. A bench headed by Justice Arun Mishra allowed the appeals of the Central Bureau of Investigation (CBI) and the Gujarat government challenging the high court order by which the convicts were absolved of murder charges in the case.

from Times of India https://ift.tt/2NyMFAS

FM discards briefcase, goes for 'bahi-khata'

Finance minister Nirmala Sitharaman on Friday arrived at the Parliament with Union Budget 2019 documents draped in a four-fold red cloth called a 'bahi-khata' (ledger). CEA Krishnamurthy Subramanian explaining the shift from briefcase to red cloth said, "It is in Indian tradition. It symbolizes our departure from slavery of Western thought. It is not a budget but a bahi-khata."

from Times of India https://ift.tt/2LA0EUp

स्मार्ट बुलेटिन | 5 जुलै 2019 | शुक्रवार | एबीपी माझा

1. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार, सकाळी अकरा वाजल्यापासून 'माझा'वर अर्थतज्ज्ञांसोबत सोप्या भाषेत बजेट 2. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून शेतकरी, नोकरदार वर्गाला मोठ्या अपेक्षा, गृहकर्जदारांनाही दिलासा मिळण्याची शक्यता 3. विविध बँकांच्या परीक्षा आता मराठी, कोंकणी, कन्नडसह 13 प्रादेशिक भाषांमध्ये होणार, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय 4. खेकड्यांमुळे चिपळूणमधील तिवरे

from maharashtra https://ift.tt/2XpslX7

WC: No time for fielding slip-ups by Team India

In modern cricket, fielding has been turned into a critical part of the game, as important as batting and bowling, especially in limited-overs cricket. Specialist fielding coaches keep a hawk's eye as players huff and puff to make themselves better in the field. India has dropped least number of catches this World Cup which has certainly helped it to make it to the semifinals.

from Times of India https://ift.tt/2NvrS11

Modi 2.0's first budget is a key chance to spur a waning economy

Growth slowed to a five-year low of 5.8% in the first three months of 2019 -- well below China’s 6.4% expansion -- putting pressure on Modi to deliver on a stimulus plan to kickstart consumption. With the global outlook turning gloomy amid heightened trade tensions and RBI already cutting interest rates three times in 2019, the focus is shifting to the govt to play its part.

from Times of India https://ift.tt/30g1tFN

Exclusive: CEA on making India a $5tn economy



from Times of India https://ift.tt/328NYK2

LIVE BLOG : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे 9 जुलैला दोन तास बंद

<p><strong>राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर</strong><br /><br />1. मोदी सरकार- 2 चा आज पहिला अर्थसंकल्प, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून शेतकरी, नोकरदार वर्गाला मोठ्या अपेक्षा<br /><br />2. खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटलं, अधिकाऱ्यांचा हवाला देत जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांचं अजब तर्कट, आतापर्यंत 20 मृतदेह हाती<br /><br />3. अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणात

from maharashtra https://ift.tt/2NvLW3b

Live: Sitharaman to present Union Budget today

Finance minister Nirmala Sitharaman will present the first Union Budget of the re-elected Modi government today. Stay with The Times of India for live updates, highlights and analysis of the Union Budget 2019:

from Times of India https://ift.tt/2FPWZOw

'Cosmetic steps to hoodwink world': India on Pak action on Hafiz Saeed

India on Thursday slammed Pakistan's crack down on Mumbai attack mastermind Hafiz Saeed and his close aides, calling them "cosmetic steps" and half-hearted measures undertaken to hoodwink the international community. Pakistani authorities yesterday booked Saeed and his aides for committing multiple offences of terrorism financing and money laundering.

from Times of India https://ift.tt/2RSXHiE

Huge gap between Virat Kohli and others: Lara

West Indies batting great Brian Lara on Thursday likened Virat Kohli to a run machine, avowing that the India skipper is way ahead of rest of the world when it comes to batting across formats.

from Times of India https://ift.tt/329dMpm

मॅनेजरचा 58 किलो सोन्यावर डल्ला, औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्समधील प्रकार, तिघांना अटक

<strong>औरंगाबाद </strong><strong>:</strong>  औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत चोरी झाल्याचा प्रकार समोर आहे. तब्बल 58 किलो दागिन्यांची चोरी झाली आहे. औरंगाबाद समर्थ नगर शाखेतील ही घटना असून शाखेच्या मॅनेजरनेच ही चोरी केली आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत चोरी केलेल्या 58 किलो दागिन्यांची किंमत जवळपास 21 कोटीच्या घरात आहे. विशेष

from maharashtra https://ift.tt/2Jn3Gst

India's date with Moon: Our new abode or a transit point?

India, which will launch Chandrayaan-2 on July 15, has been conducting research on various aspects of Moon, including building habitats there. Isro plans to send people to the Moon. Among some serious work by the US, Europe and China is one on using local material to build structures on Moon and to use the natural satellite as a launchpad to farther expeditions.

from Times of India https://ift.tt/30aw7jU

WC Live: Gayle falls early in his final WC match

Check all the live score updates, Ball by ball commentary & scorecard of ICC Cricket World Cup Match 42 between Afghanistan vs West Indies on Times of India

from Times of India https://ift.tt/2XG4Bxi

Now, Cong MLA assaults official in Maharashtra

Congress MLA Nitesh Rane, son of former Maharashtra CM Narayan Rane, and his supporters threw mud on engineer Prakash Shedekar at a bridge near Mumbai-Goa highway in Kankavali, according to ANI. The incident happened when the MLA was inspecting the potholes-ridden highway. In a video of the incident, the MLA is seen pushing the official with his hands and shouting at him.

from Times of India https://ift.tt/2RWD9G7

मॅनेजरचा 58 किलो सोन्यावर डल्ला, औरंगाबादच्या वामनहरी पेठे ज्वेलर्समधील प्रकार, तिघांना अटक

<strong>औरंगाबाद </strong><strong>:</strong>  औरंगाबादच्या वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत चोरी झाल्याचा प्रकार समोर आहे. तब्बल 58 किलो दागिन्यांची चोरी झाली आहे. औरंगाबाद समर्थ नगर शाखेतील ही घटना असून शाखेच्या मॅनेजरनेच ही चोरी केली आहे. वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या शाखेत चोरी केलेल्या 58 किलो दागिन्यांची किंमत जवळपास 21 कोटीच्या घरात आहे. विशेष

from maharashtra https://ift.tt/2Xt4x4L

Why Pakistan are all but out of the World Cup

The similarities between Pakistan's World Cup campaigns in 1992 and 2019 have ended. England's thumping victory against New Zealand on Wednesday has ensured that Pakistan have been virtually knocked out of the World Cup semifinal race.

from Times of India https://ift.tt/30auliU

'Will fight BJP, RSS with 10 times more vigour'

Rahul Gandhi on Thursday said he will engage in the 'ideological fight' with BJP and RSS with 10 times more vigour than he did during the last five years. He was speaking to reporters after appearing in a local court in a defamation case filed by an RSS worker. "Aakraman ho raha hai, maza aa raha hai (aggression is happening and I am enjoying," Gandhi said.

from Times of India https://ift.tt/2RR8R7P

नितेश राणे आणि कार्यकर्त्यांनी हायवे उपअभियंत्याला गडनदी पुलावर बांधून चिखलाचं पाणी ओतलं

<strong>सिंधुदुर्ग :</strong> मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांविरोधातील रोष उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना सहन करावा लागला. आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपअभियंत्याला गडनदी पुलावर बांधलं आणि त्यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. मुंबई-गोवा महामार्गावर चिखल आणि खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. यामुळे आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर

from maharashtra https://ift.tt/2J7LUdE

Wednesday, July 3, 2019

Economic Survey tabled in Parliament: Highlights

Finance minister Nirmala Sitharaman has tabled the Economic Survey in Rajya Sabha on Thursday. The survey GDP (gross domestic product) growth at 7 per cent for the financial year (FY) 2019-20.

from Times of India https://ift.tt/2KX4Lds

Sitharaman tables Economic Survey, GDP to grow at 7% in 2019-20

The Economic Survey, tabled in Parliament by finance minister Nirmala Sitharaman on Thursday, projected GDP (gross domestic product) growth at 7 per cent for the financial year (FY) 2019-20. Investment is rate picking up in FY2020 on higher credit growth and improved demand, it stated.

from Times of India https://ift.tt/2XrQgoU

विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटना 49 जागा लढवणार : राजू शेट्टी

<strong>पुणे : </strong> लोकसभा निवडणुकीत आघाडीसोबत असलेले राजू शेट्टी यांनी विधानसभेला स्वाभिमानी शेतकरी संघटना 49 जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. 49 जागांवर विधानसभा लढवण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची तयारी असून भाजप-शिवसेना सोडून सर्व पर्याय आमच्यासाठी खुले असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुण्यात दोन दिवसीय कार्यकारणीची बैठक झाली. त्यात 49 जागा लढवण्याबाबत

from maharashtra https://ift.tt/2RQ8V7Q

KL Rahul 2.0: More assured, less exuberant

Having gone through a period of underachievement, leading to him being dropped from the Test team in Australia in January, KL Rahul has introduced a welcome circumspection in his batting. He now gives himself time to settle down before opening up his repertoire of gorgeous strokes. He is now a less exuberant but more assured hand, something the team won't mind.

from Times of India https://ift.tt/2J9MF5S

RSS defamation case: Rahul reaches Mumbai

An RSS activist has filed a defamation case against Gandhi for allegedly linking the organisation to the murder of journalist Gauri Lankesh. Gandhi arrived at the Mumbai airport in the morning and left for the court in south Mumbai.

from Times of India https://ift.tt/2FQy8KD

RSS defamation case: Rahul reaches Mumbai

Rahul Gandhi is set to appear before a Mumbai court, along with CPM chief Sitaram Yechury, on July 4 in response to a defamation complaint for linking activist Gauri Lankesh’s murder with BJP-RSS ideology. Rahul will next appear before a Patna court on July 6 in connection with a defamation case filed against him by deputy CM Sushil Kumar Modi for asking “why all thieves have Modi as their title (surnames)”

from Times of India https://ift.tt/2JapIQc

Priyanka to Rahul: 'Few have courage that you do'

A day after Rahul Gandhi resigned from the post of Congress president, Priyanka Gandhi Vadra took to Twitter on Thursday to show her respect for her brother's decision. Priyanka called Rahul brave for having the courage which only a few people have. Rahul in his "farewell letter" that he tweeted on Wednesday had said that the party needs a “radical transformation” to fight BJP.

from Times of India https://ift.tt/325kcWF

Government to unmask hypocritical separatists

Although huge security cover was provided to officials visiting the villages, including in south Kashmir, the success of the ‘back to village’ campaign is seen as a major impetus to peace initiatives and weeding out extremists. The state govt, currently under President's rule, is working hard to generate employment and has planned an investment summit in October.

from Times of India https://ift.tt/2RSgbjF

Congress top job: Will it be Kharge or Shinde?

Veteran Mallikarjun Kharge is seen as a strong possibility to take over the reins of Congress from Rahul. A Dalit and party loyalist, Kharge was the Congress leader in last Lok Sabha though he lost his poll from his stronghold of Gulbarga in Karnataka in 2019. Another Dalit leader Sushil Kumar Shinde is also a close claimant, sources said.

from Times of India https://ift.tt/2XpiYH4

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 4 जुलै 2019 | गुरुवार

<strong>Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 4 जुलै 2019 | गुरुवार</strong>   चिपळूणच्या तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांची संख्या 16 वर, आठ जण अजूनही बेपत्ता, धरणापासून 7 किलोमीटरवर मृतदेह आढळले, तक्रार करुनही अक्षम्य दुर्लक्ष   मराठवाड्यातील बहुतांश भाग अद्यापही कोरडाच, पेरणीयोग्य पाऊन नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली, जुलैपर्यंत सरासरीचा फक्त 11 टक्के पाऊस   मुंबई-पुणे शिवनेरी प्रवास

from maharashtra https://ift.tt/2NtuGvr

मराठवाड्याचा बहुतांश भाग तहानलेलाच, पेरणीयोग्य पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली

<strong>औरंगाबाद</strong><strong> :</strong> महाराष्ट्रात एकीकडे मुंबई जलमय झाली आहे. कोकणात धरणं फुटत आहेत. मात्र दुसरीकडे मराठवाड्यातली आजही सगळी धरण कोरडीठाक आहेत. मराठवाड्यातल्या एकही धरणामध्ये सध्या उपयुक्त जलसाठा शिल्लक राहीलेला नाही. मराठवाड्याची तहान सध्या मृत साठ्यावर भागवली जात आहे. पेरणीयोग्य पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांच्या अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत. एरव्ही जून महिन्यात शेतकरी पेरणीच्या लगबगीत असते,

from maharashtra https://ift.tt/2xDYknj

मिरजेत खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार

<strong>सातारा :</strong> मिरजमध्ये खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला मिरज पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीने मिरज गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली होती. पीडित मुलगी 15 वर्षाची असून ती सध्या नववीत शिकत आहे. सुनील करपे असे अत्याचार करणाऱ्या

from maharashtra https://ift.tt/2XOHBvS

LIVE BLOG : आज दिवसभरात... 4 जुलै 2019

<p><strong>राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर</strong><br /><br />1. राहुल गांधींनी ट्विटरवरुन काँग्रेस अध्यक्षपदाचा उल्लेख हटवला, चार पानी पत्रात नवा अध्यक्ष निवडण्याचं आवाहन, काँग्रेसमधील अन्य नेत्यांबद्दलही नाराजी व्यक्त<br /><br />2. तिवरे धरण दुर्घटनेतील मृतांची संख्या 16वर, आठ जण अजूनही बेपत्ता, धरणापासून 7 किलोमीटरवर मृतदेह आढळले, तक्रार करुनही प्रशासन, पुढाऱ्यांनी

from maharashtra https://ift.tt/30gniFv

शिवनेरीच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयांपर्यंत कपात, नवे तिकीट दर सोमवारपासून लागू, परिवहन मंत्र्यांची घोषणा

<strong>मुंबई : </strong> मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावलौकीक असलेल्या शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयांपर्यंत भरघोस कपात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली. कमी झालेले नवे तिकीट दर येत्या सोमवार पासून, म्हणजे आठ जुलैपासून लागू

from maharashtra https://ift.tt/2KVtm2p

WC Live: England, New Zealand eye semifinal spot

Check all the live score updates, Ball by ball commentary & scorecard of ICC Cricket World Cup Match 41 between England and New Zealand on Times of India

from Times of India https://ift.tt/2J7AtTk

India's last WC match likely to be Dhoni's last

It is the worst kept secret in Indian cricket right now but India's last match in the ongoing World Cup, in all likelihood, will also be Mahendra Singh Dhoni's last game in India colours.

from Times of India https://ift.tt/2JeiBVy

Omitted from WC squad, Ambati Rayudu retires from int'l cricket

Ambati Rayudu, the Indian middle-order batsman announced his retirement from international cricket on Wednesday. Rayudu, who was snubbed from the World Cup squad has written to the Board of Control for Cricket in India (BCCI) regarding the same.

from Times of India https://ift.tt/2XHKcYO

जालन्यातील धामणा धरणाला तडे, चार गावांना धोका

<strong>जालना :</strong> एकीकडे चिपळूण तालुक्यातील<strong> <a href="https://ift.tt/2LxrcFR" target="_blank" rel="noopener noreferrer">तिवरे धरण</a> </strong>फुटलं असतानाच तिकडे जालना जिल्ह्यातल्या धामणा धरणाच्या भिंतीलाही तडे गेले आहेत. भिंतीमधून पाणी पाझरत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या तड्यांमुळे धरणाच्या आजूबाजूच्या तीन ते चार गावांना मोठा धोका निर्माण झाला आहे. धामणा धरण हे भोकरदन तालुक्यातील

from maharashtra https://ift.tt/2NuJvy4

Tuesday, July 2, 2019

Don’t forget to live: IITian in suicide note

Mark Andrew Charles left behind an eight-page long suicide note, a copy of which is with TOI. “I don’t have a job, probably wouldn’t get one. No one hires a loser! It’s amazing to look at my grade sheet. A few more letters and it’ll look like an alphabet chart,” the youth from Varanasi wrote.

from Times of India https://ift.tt/2NvnM9f

कोल्ड स्टोअरेज मालकांचा बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेला 23 कोटींचा गंडा

<div dir="auto"><strong>सांगली :</strong> कोल्ड स्टोअरेज मालकांनी सांगलीतील बँक ऑफ बडोदा बँकेला 23 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांनी कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेला शेतमाल मालकांनी परस्पर विकला आहे. या प्रकरणी बँकेने सांगली शहर पोलिस ठाण्यात सहा कोल्ड स्टोअरेजसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेतकर्‍यांनी हळद आणि बेदाणा तारण

from maharashtra https://ift.tt/2Yvv3Xq

Yorker specialist Jasprit Bumrah reaps benefits of net practice

Paceman Jasprit Bumrah said constantly practising his yorker was helping him perfect the art after he finished off Bangladesh to earn India a World Cup semi-final spot.

from Times of India https://ift.tt/2NumbAg

वर्ल्डकप: विराट झाला रोहित शर्माचा 'जबरा फॅन'

बर्मिंगहॅम: इंग्लंडच्या भूमीत सुरू असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत धावांचा पाऊस पाडणारा टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीही त्याचा 'जबरा फॅन' झाला आहे. त्यानं रोहितचं भरभरून कौतुक केलं आहे. रोहित सर्वात चांगला एकदिवसीय खेळाडू आहे, असं तो म्हणाला. बांगलादेशविरुद्ध रोहित शर्मानं शतक ठोकलं. त्याच्यावर चाहत्यांसह विराट कोहलीही खूश आहे. रोहितच्या शतकी खेळीमुळं भारतानं बांगलादेशला नमवून वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. रोहितनं या स्पर्धेत चौथं शतक ठोकलं आहे. विजयानंतर विराटनं त्याचं कौतुक केलं. सर्वात चांगला एकदिवसीय खेळाडू असल्याचं मी नेहमीच म्हणतो, अशा शब्दांत विराटनं त्याला शाबासकी दिली. मी कधीच विक्रमांवर लक्ष देत नाही. चांगला खेळ करण्याचा नेहमी प्रयत्न करतो, असं रोहित यावेळी म्हणाला. विराटनं हार्दिक पंड्याचंही कौतुक केलं. हार्दिकनं दबावामध्ये चांगली गोलंदाजी केली. एकंदरीतच संघाच्या कामगिरीमुळं खूपच खूश आहे, असं तो म्हणाला.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XpufHi

Rohit's heroics highlight absence of Kohli ton

Rohit Sharma is renowned for his hunger for big hundreds and his soaring self-belief is driving India forward as they seek a third World Cup triumph. The opener is in the form of his life, hitting his fourth century of the tournament in the win against Bangladesh on Tuesday that took India through to the semi-finals.

from Times of India https://ift.tt/2NDInIe

Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 03 जुलै 2019 | बुधवार

1. रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटून 23 जण बेपत्ता, 12 घरं वाहून गेली, एनडीआरएफ घटनास्थळी, शोधकार्य सुरु 2. धरणाच्या दुरावस्थेची तक्रार आधीच केली असल्याचा शिवसेना आमदार सदानंद चव्हाण यांचा दावा, प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष 3. मुंबईसह कोकणात आजही अतिवृष्टीचा इशारा, पुणे हवामान विभागाची माहिती, धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन <iframe class="vidfyVideo" style="border: 0px;"

from maharashtra https://ift.tt/2J8bM9n

Tiware Dam Broken | तिवरे धरणाला तडे गेल्याची तक्रार गावकऱ्यांनी केली होती : महाजन

<strong>मुंबई/रत्नागिरी :</strong> चिपळूणमधील तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली होती, अशी कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. तसंच धरण फुटीप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत असंही महाजन यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील <strong><a href="https://ift.tt/2LxrcFR" target="_blank" rel="noopener noreferrer">तिवरे धरण फुटलं</a></strong>. या घटनेत सहा जणांचे मृतदेह सापडले

from maharashtra https://ift.tt/2Xhe365

India 'under pressure, but a friend', says Iran

Amid US sanctions, Iran has said it believes India will act in its national interest on the issue of oil imports and Tehran can act as a "protector" of India's energy security. Iran also alluded to the possibility of using barter with India and other countries to circumvent the US sanctions.

from Times of India https://ift.tt/304wegT

Govt proposes Rs 74k cr bailout for BSNL, MTNL

The government is considering a Rs 74,000-crore bailout plan for the bleeding state-owned telecom companies BSNL and MTNL. BSNL is the country’s biggest loss-making PSU (estimated Rs 13,804 crore in FY19), while MTNL was third with a loss of Rs 3,398 crore. Only Air India has a higher loss than MTNL.

from Times of India https://ift.tt/2YsO6lb

PM’s rebuke stuns MP BJP unit into silence, netas expect action

PM Modi didn't name Akash, but said that such leaders, "no matter whose son", should be expelled, along with those who support them, say sources. Sources in the state party unit say stern action is expected against leaders involved in such controversies.

from Times of India https://ift.tt/2YuoNiD

Mumbai rains live: Met forecasts heavy showers

The Met department has forecast intermittent rain/ showers with isolated heavy falls in Mumbai and suburbs on Wednesday. Mumbai was battered by its second-highest single-day rainfall in July in 45 years that paralysed the city and claimed 31 lives, including 23 died in Malad wall collapse. Stay with TOI for all the live updates.

from Times of India https://ift.tt/2RRrGI8

मालेगावमध्ये मदरशात मुलीवर लैंगिक अत्याचार, व्यवस्थापकासह तिघांना अटक

<strong>मालेगाव :</strong> मालेगाव शहरातील दरेगाव शिवारातील एका मुलींच्या मदरशात दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मदरशाच्या व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे.  यात दोन महिलांचा समावेश आहे. या घटनेमुळे मालेगाव शहरात खळबळ उडाली आहे. पीडिता मुंबईच्या मालाड येथील ही गरीब घरातील मुलगी आहे. पीडित मुलीच्या आईला

from maharashtra https://ift.tt/2LBbgST

Top10: Never ever, ever, ever put down Rohit!



from Times of India https://ift.tt/2LGbbtL

WC: Kohli seeks blessings from 'special fan'

Team India booked their place in the semi-finals of the ICC World Cup 2019 with a 28-run win over Bangladesh at Edgbaston on Tuesday. After India's win, captain Virat Kohli and Rohit Sharma greeted a 87-year-old fan named Charulata Patel.

from Times of India https://ift.tt/300cew2

US tells London court Dawood is in Pakistan

The US government has confirmed in a London court that India’s most wanted terrorist, Dawood Ibrahim, and D-Company, his international crime syndicate, are based in Karachi. The revelations came during a hearing to extradite Jabir Moti — who is accused of being Dawood’s top henchman to the US.

from Times of India https://ift.tt/2XIoFz2

LIVE BLOG : आज दिवसभरात 3 जुलै 2019

<ol> <li style="list-style-type: none;"> <ol> <li>रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले, धरण फुटून 23 जण बेपत्ता, घटनास्थळी एनडीआरएफ दाखल</li> </ol> </li> </ol> <ol> <li style="list-style-type: none;"> <ol> <li>आज मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, पुणे हवामान विभागाची माहिती, धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन</li> </ol> </li> </ol> <ol> <li style="list-style-type: none;"> <ol> <li>मुंबईतल्या साचलेल्या पाण्यासाठी महापालिकाच जबाबदार, कॅगच्या अहवालात ताशेरे, तर मुंबई महापालिकेवर

from maharashtra https://ift.tt/324R9SV

Tiware Dam Broken | चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं, दोघांचा मृत्यू, 22-24 जण बेपत्ता

<strong>रत्नागिरी :</strong> रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आहे. या घटनेत पाणलोट क्षेत्रातील सात गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून 22-24 जण बेपत्ता झाले आहेत. तर दोन मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अलोरे-शिरगाव पोलिस चौकीच्या हद्दीत मंगळवारी (02 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास ही

from maharashtra https://ift.tt/2LxrcFR

LIVE BLOG : आज दिवसभरात 3 जुलै 2019

<p> </p> <ol> <ol> <li>रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरण फुटले, धरण फुटून 23 जण बेपत्ता, घटनास्थळी एनडीआरएफ दाखल</li> </ol> </ol> <p> </p> <ol> <ol> <li>आज मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, पुणे हवामान विभागाची माहिती, धोक्याच्या ठिकाणी न जाण्याचं आवाहन</li> </ol> </ol> <p> </p> <ol> <ol> <li>मुंबईतल्या साचलेल्या पाण्यासाठी महापालिकाच जबाबदार, कॅगच्या अहवालात ताशेरे, तर मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमण्याची अजित पवारांची मागणी</li> </ol> </ol> <p> </p> <ol> <ol> <li>पावसामुळे संरक्षक भिंती ठरल्या कर्दनकाळ, मालाडमध्ये भिंत कोसळून

from maharashtra https://ift.tt/2xtOe88

वारी पंढरीची : तुकोबांची पालखी आज बारामती मुक्कामी, तर ज्ञानोबांची पालखी लोणंदमध्ये विसावणार

<strong>पुणे :</strong> आषाढी एकादशीचे वेध लागलेल्या वैष्णवांची मादियाळी पंढरीच्या दिशेने विठूनामाच्या गजरात मार्गक्रमण करत आहे. संत तुकोबारायांच्या पालखीचा मुक्काम आज बारामतीमध्ये असेल, तर ज्ञानोबांची पालखी आज लोणंद मुक्कामी असेल. तुकोबांची पालखी बारामतीमधून उद्या सकाळी प्रस्थान ठेवणार आहे. त्यानंतर काठेवाडीमध्ये तुकारामाच्या पालखीचं पहिलं मेंढ्यांचं रिंगण पार पडेल. वाल्मिकी ऋषींची संजीवन समाधी

from maharashtra https://ift.tt/2RSlsYj

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची निवड निश्चित

<strong>मुंबई :</strong> अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संधी मिळणार आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी थोरात यांची वर्णी लागण्याची चिन्हं आहेत. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार आहे. याआधीच, काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी थोरातांची वर्णी लागली होती. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपद

from maharashtra https://ift.tt/2XhnQZU

Rohit 1st Indian to score four tons in a World Cup

Sublime Rohit, who was dropped on 9 by Tamim Iqbal, notched up his fourth hundred of the tournament to put India on course for a big total against Bangladesh. In the process, the vice-captain also became the first Indian player to score four centuries in a single edition of the World Cup. He raced to his 26th ODI century overall off 90 balls with six fours and five sixes.

from Times of India https://ift.tt/2Yn2oUx

Centre slams Yogi govt's order on SC list

The Centre on Tuesday said the BJP- led Uttar Pradesh government's move to include 17 communities belonging to OBCsin the Scheduled Castes (SC) list was not in accordance with the Constitution as only Parliament has the right to do so. "This is not proper," social justice and empowerment minister Thawar Chand Gehlot said in the Rajya Sabha.

from Times of India https://ift.tt/2XnAiMw

शिळ्या कढीला उत नको: बेअरस्टो

धोनीपेक्षा राहुलकडून अपेक्षा वाढवा

'This is court not cricket match,' says Mallya

Vijay Mallya appeared at the London high court this morning in a 4x4 black car accompanied by his son Siddharth and girlfriend ex-Kingfisher Airlines (KFA) hostess Pinky Lalwani. Despite today's hearing being critical which could lead to his extradition within days he appeared calm.

from Times of India https://ift.tt/2XgI4HQ

धुळ्यातील चित्रपटगृहात जोडप्यांचे अश्लील चाळे, पोलिसांच्या दामिनी पथकाचा छापा

<strong>धुळे </strong><strong>:</strong> धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्योती चित्रपट गृहात  जोडप्यांना अश्लील चाळे करताना रंगे हात पकडलं आहे. धुळे पोलिसांच्या दामिनी पथकाकडून हा छापा टाकण्यात आला आहे. यात 10 युवक, युवतींना अटक करण्यात आलं आहे. धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहातील बॉक्समध्ये दोनशे रुपये प्रतितास याप्रमाणे पैसे घेऊन

from maharashtra https://ift.tt/323oRYZ

Tadoba-Andhari: Tigers fight it out for tigress



from Times of India https://ift.tt/2XlEWL0

WC Live: India face Bangladesh at door to semis

Check all the live score updates, ball-by-ball commentary and scorecard of ICC Cricket World Cup match between India and Bangladesh on Times of India

from Times of India https://ift.tt/2KPfyGE

Arrogance, misbehaviour can't be tolerated: Modi in stern message

Delivering a stern message after senior BJP leader Kailash Vijayvargiya's MLA son courted controversy by assaulting a government official, Prime Minister Narendra Modi on Tuesday said such incidents bring a bad name to the party and are unacceptable. "Manmaani nahi chalegi," he said in Hindi, meaning one cannot get away doing whatever he or she wishes.

from Times of India https://ift.tt/2RNVVPY

US Senate passes bill to give India Nato ally-like status

The amendment provides for increased US-India defence cooperation in the Indian Ocean in the areas of humanitarian assistance, counterterrorism, counter-piracy and maritime security. The bill would be signed into law after both the chambers of the US Congress – the House of Representatives and the Senate – passes it.

from Times of India https://ift.tt/2XlTBkA

Monday, July 1, 2019

Rain continues to batter Mumbai: Key points



from Times of India https://ift.tt/303M1wp

'Unacceptable': PM slams bad conduct by BJP members

He also told party MPs that if anybody brings a bad name to the organisation with their conduct, then it is "unacceptable". Modi's comments assume significance as they come in the wake of the arrest of senior party leader Kailash Vijayvargiya's MLA son Akash Vijayvargiya for allegedly attacking a government official with a cricket bat.

from Times of India https://ift.tt/323HADR

#MenToo: Karan on 'Rishton Ka Vyapaar' song



from Times of India https://ift.tt/308GPHV

Mumbai rain live: 12 dead in wall collapse, public holiday declared

At least 12 people were killed and six others injured after a compound wall collapsed on Tuesday due to heavy rains in Malad area. As per IMD, intense spells of rainfall likely to continue in the districts of Mumbai, Thane and Palghar during the next two hours. Stay tuned to TOI for all the latest updates.

from Times of India https://ift.tt/2FMRT5L

Mumbai rain live: 12 dead in wall collapse, public holiday declared

At least 12 people were killed and six others injured after a compound wall collapsed on Tuesday due to heavy rains in Malad area. As per IMD, intense spells of rainfall likely to continue in the districts of Mumbai, Thane and Palghar during the next two hours. Stay tuned to TOI for all the latest updates.

from Times of India https://ift.tt/2JhbWtN

WC: India knock at semis door, face Bangladesh

India are just a point away from qualifying for the semi-finals but Bangladesh, who are also in the fray, will look to put up a fight in their bid to upset one of the title favourites.

from Times of India https://ift.tt/2Jbvqjq

Mumbai rain live: 12 dead in wall collapse, public holiday declared

At least 12 people were killed and six others injured after a compound wall collapsed on Tuesday due to heavy rains in Malad area. As per IMD, intense spells of rainfall likely to continue in the districts of Mumbai, Thane and Palghar during the next two hours. Stay tuned to TOI for all the latest updates.

from Times of India https://ift.tt/2RNxe6k

पुण्यात कात्रज भागात भिंत कोसळून 6 मजूरांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी

<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची संरक्षक भिंत कोसळून 6 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे.</p> <blockquote class="twitter-tweet" data-lang="en"> <p dir="ltr" lang="en">Pune: At least 6 people have lost their lives after a wall

from maharashtra https://ift.tt/2XdVxvn

#MenToo: Karan Oberoi's 'Rishton Ka Vyapaar'



from Times of India https://ift.tt/2J2CxMe

LIVE BLOG : मुंबईत मालाडमध्ये भिंत कोसळून 13 जणांचा, तर पुण्यात भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू

<p><strong>राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा</strong><br /><br />1. मालाडमध्ये भिंत कोसळून 13 जणाचा मृत्यू, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु, आणखी काही लोक अडकल्याची भिती<br /><br />2. पुण्यातील कात्रज भागात सिंहगड शिक्षण संस्थेची भिंत कोसळली, दुर्घटनेत 6 मजूरांचा जागीच मृत्यू, आणखी मजूर ढिगाऱ्याखाली दबल्याची शक्यता<br /><br />3. मुंबई, नवी मुंबई सुट्टी

from maharashtra https://ift.tt/2JkoO2h

उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मराठा आरक्षण सुधारणा विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर

<strong>मुंबई </strong><strong>:</strong> मराठा आरक्षणबाबतच्या कोर्टाच्या निर्णयानुसार 12 -13 टक्के आरक्षणासह मराठा आरक्षण सुधारणा विधेयक मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत मांडलं. मराठा आरक्षण सुधारणा विधेयक सभागृहात एकमताने मंजूरही करण्यात आलं आहे. राज्य सरकारने लागू केलेलं मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरवलं असलं तरी आरक्षणाची टक्केवारी 16 टक्क्यांवरुन शैक्षणिक 12 टक्के आणि सार्वजनिक

from maharashtra https://ift.tt/2XlAY4Y

Cong MLA resigns from Karnataka assembly

Congress MLA from Vijayanagar in Ballari district Anand B Singh has resigned from his assembly membership on Monday.

from Times of India https://ift.tt/2XaLtDi

How Myanmar is turning into transit point to smuggle gold into India



from Times of India https://ift.tt/2XmosST

टीम इंडियाला झटका, दुखापतीमुळे विजय शंकर संघाबाहेर

बर्मिंगहॅम: आयसीसी स्पर्धेत फॉर्मात असलेल्या टीम इंडियाला लागोपाठ तिसरा झटका बसला आहे. क्रिकेटपटू शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारपाठोपाठ अष्टपैलू खेळाडू विजय शंकरलाही दुखापतीमुळे संघाबाहेर बाहेर पडावं लागलं आहे. त्याच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. या वर्ल्डकप स्पर्धेत विजय शंकरला फारशी चमकदार कामगिरी करता आली नव्हती. नेट प्रॅक्टिस करताना जसप्रीत बुमराहचा एक चेंडू त्याच्या गुडघ्याला लागल्याने जखमी झाला होता. त्यामुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातही खेळता आलं नव्हतं. त्याच्या जागी ऋषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात संधी देण्यात आली होती. आता पुढच्या सामन्यांसाठी विजय शंकरच्या जागी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे. विजयची दुखापत अधिक गंभीर नसली तरी त्याचे संघात पुनरागमन होईल की नाही यावर साशंकता व्यक्त केली जात आहे. यापूर्वी दुखापतीमुळे शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारला संघाबाहेर जावं लागलं होतं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात नाथन कुल्टरचा एक उसळता चेंडू शिखर धवनच्या हातावर आदळला होता. त्यामुळं त्याच्या अंगठ्याला मार लागला होता. त्याची पर्वा न करता त्या सामन्यात शिखरनं धडाकेबाज शतक ठोकलं होतं. मात्र, क्षेत्ररक्षणासाठी तो मैदानात उतरू शकला नव्हता. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजानं क्षेत्ररक्षण केलं होतं. सामन्यानंतर केलेल्या वैद्यकीय तपासणीत त्याच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्याचं समोर आल्यानं त्याला तीन आठवड्यांची विश्रांती देण्यात आली होती.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2XbJ9f7

World Cup Live: Windies opt to bowl first vs SL

Check all the live score updates, ball-by-ball commentary and scorecard of ICC Cricket World Cup match between Sri Lanka and West Indies on Times of India

from Times of India https://ift.tt/2LuV6dI

जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरव्यवहार, सभापतींचे चौकशीचे आदेश

<strong>मुंबई</strong><strong> :</strong> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याची कबुली खुद्द जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी 24 जूनला दिली आहे. या प्रकरणी आज सभापती रामराजे निंबाळकर यांनी विधानपरिषदेत लाचलुचपत विभागाला चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. राज्यात जलयुक्त शिवारच्या कामात गैरव्यवहार एकूण 1300 प्रकरणांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. राज्यभरातील

from maharashtra https://ift.tt/2Jivjmd

शेवटच्या ३० चेंडूंत ४० धावा; धोनीला घेरले

नवी दिल्ली आयसीसी स्पर्धेतील रविवारी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. या पराभवामुळे भारताला विशेष फरक पडत नसला, तरी शेवटच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजांनी केलेल्या फलंदाजीवर जोरदार टीका होऊ लागली आहे. क्रिकेटच्या चाहत्यांबरोबरच क्रिकेटचे तज्ज्ञही शेवटच्या षटकांमध्ये केदार जाधव आणि यांच्या धीम्या फलंदाजीवर टीका करू लागले आहेत. प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनीही आपली नाराजी जाहीर केली. 'सामन्याचा हा निराशाजनक शेवट होता. एका चेंडृत एक धाव बनवणाऱ्या भागीदारीद्वारे सामने जिंकले जात नाहीत. पंड्या खेळेपर्यंतच सामन्याचे आकर्षण शिल्लक होते', अशा शब्दांत भोगले यांनी आपले मत मांडले आहे. माजी कसोटीपटू यांनाही धोनीच्या शेवटच्या षटकांत एकेरी धावा घेणे आवडले नाही. भारताचा विजयरथ रोखणारा एकच संघ होता, तो म्हणजे इंग्लंड हा संघ. शेवटच्या षटकांमध्ये धोनीची खेळण्याची पद्धत गोंधळात टाकणारी होती, असे मांजरेकर म्हणाले. क्रिकेटच्या चाहत्यांनी या सामन्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताची रणनीती शेवटच्या क्षणी हत्यारे टाकण्यासारखी होती, असे मत लोकांनी व्यक्त केले आहे. काही लोकांनी तर या पराजयाला धोनीच जबाबदार असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही सामन्यांपासून धोनीच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. धोनी फिल्डवर सेट होण्यासाठी अधिक वेळ घेतो आणि पूर्वीसारखा तो फिनिशही करत नाही, असा धोनीवर आरोप आहे. विराट कोहनीने मात्र, या पराभवाचे कारण फलंदाजीची धीमी सुरुवात हे असल्याचे म्हटले आहे. पहिल्या १० षटकांमध्ये भारताच्या २८/१ धावा होत्या.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/31ZTjDv

WC: Injured Shankar ruled out, Mayank to join team

Indian all-rounder Vijay Shankar was Monday ruled out of the ongoing World Cup due to a toe injury and is likely to be replaced by Mayank Agarwal.

from Times of India https://ift.tt/2LuzL4m

वकार यूनिसचे भारताच्या पराभवावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताच्या झालेल्या पराभवामुळे उपांत्या फेरीत जाण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना धक्का बसला आहे. भारताचा हा पराभव पाकिस्तानी क्रिकेट संघाचे चाहते आणि माजी क्रिकेटपटूंच्या पचनी पडत नाहिए. यात आता पाकिस्तानचा माजी कर्णधार याचेही नाव जोडले गेले आहे. इंग्लंडविरुद्ध सामन्यात झालेल्या भारताच्या पराभवावर वकारनेही प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारतीय क्रिकेटपटूंच्या खेळावर शंका उपस्थित केली आहे. संतप्त झालेल्या वकारने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचे नाही... तर, तुम्ही आयुष्यात काय करता यावरूनच तुम्ही कोण आहात हे ठरते. उपांत्य फेरीत पोहोचतो किंवा नाही याची मला मुळीच चिंता नाही, मात्र,एक नक्की आहे... काही चॅम्पियन्सच्या खिळाडूवृत्तीची परीक्षा घेतली गेली आणि ते त्यात वाईट पद्धतीने अपयशी ठरले', अशा शब्दांत वकार याने आपले म्हणणे मांडत आगपाखड केली आहे. या पूर्वी माजी क्रिकेटपटू बासिक अली आणि सिकंदर बख्त यांनीही भारतीय संघावर आरोप केले आहेत. पाकिस्तानी संघाला आयसीसी स्पर्धेबाहेर ठेवण्यासाठी भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभूत होऊ शकतो, असा आरोप बासित अली आणि सिकंदर बख्त यांनी केला आहे. इंग्लंडचे आता १० गुण झाले आहेत, तर पाकिस्तान ९ गुणांवर आहे. इंग्लंडचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे, तर पाकिस्तानचा मुकाबला बांगलादेशशी होणार आहे. भारताच्या पराभवामुळे पाकला धक्का इंग्लंडने भारताचा पराभव केल्यामुळे ८ गुण असलेल्या इंग्लंड संघाने १० गुण कमावले आहेत. म्हणजेच इंग्लंड संघ ९ गुण असलेल्या पाकिस्तानच्या एका गुणाने पुढे गेला आहे. फॉर्मात आलेला इंग्लंड पुढचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेल यात शंका नाही. म्हणजेच ११ गुण असलेले न्यूझीलंड आणि भारत यांच्यासह पाकिस्तान किंवा बांगलादेश यांच्यातील एक संघ असे तीन संघ स्पर्धेत असणार आहेत. इंग्लंडचा भारताविरुद्ध पराभव झाला असता, तर इंग्लंडचे ८ गुण राहिले असते. तर इंग्लंड न्यूझीलंडविरुद्धचा सामना जिंकला असता तरी, इंग्लंडचे १० गुण झाले असते. पाकिस्तानने एका संघावर मात केल्यास त्याच्या खात्यात ११ गुण झाले असते. थोडक्यात भारताचा पराभव झाल्याने पाकपुढे अडचण निर्माण झाली आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2FHOMf6

विराटचा आणखी एक पराक्रम

बर्मिंगहॅमः विराट कोहलीची कोंडी करणे सध्याच्या घडीला जागतिक क्रिकेटमधील कुठल्याच गोलंदाजाला जमत नाही, हे रविवारीही दिसून आले. आपल्या दमदार फलंदाजीमुळे त्याने जागतिक क्रिकेटमधील अनेक विक्रम रचले आहेत, तर बरेच विक्रम मोडूनही काढले आहेत. रविवारी इंग्लंडविरुद्धच्या वनडे वर्ल्डकप लढतीत विराटने आणखी एक विक्रम रचला. वर्ल्डकप स्पर्धेत करणारा तो दुसराच फलंदाज ठरला आहे. त्याचे हे ५४वे वनडे अर्धशतक ठरले आहे. विराटच्या आधी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टीव्ह स्मिथने वर्ल्डकपमध्ये सलग पाच अर्धशतके झळकावण्याचा विक्रम केला आहे. २०१५च्या वर्ल्डकपमध्ये त्याने हा पराक्रमक केला होता. तसेच एकाच वर्ल्डकपमध्ये सलग पाचवेळा पन्नास प्लस धावांची खेळी करणारा विराट हा पहिलाच कर्णधार ठरला आहे. याआधीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅम स्मिथ आणि ऑस्ट्रेलियाचा फिंच या कर्णधारांनी वर्ल्डकपमध्ये सलग चार अर्धशतके केली होती. विराटने त्यांना मागे टाकले आहे. त्याने स्पर्धेत याआधी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध अर्धशतके केली आहेत. दृष्टिक्षेप १)वर्ल्डकपमध्ये सलग पाच अर्धशतके झळकावणारा विराट हा दुसरा फलंदाज ठरला आहे. २)रविवारी इंग्लंडविरुद्ध झळकावलेले अर्धशतक हे विराटच्या कारकिर्दीतील ५४वे वनडे अर्धशतक ठरले. ३)वर्ल्डकपमध्ये सलग पाच अर्धशतके झळकावणारा विराट हा पहिलाच कर्णधार ठरला आहे.


from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/323qNAM

Sunday, June 30, 2019

GST proved to be consumer friendly: Jaitley

Former finance minister Arun Jaitley, who introduced the Goods and Services Tax (GST) on July 1 in 2017, on Monday stated that the new tax regime "proved to be both consumer and assessee friendly."

from Times of India https://ift.tt/2XeXzv8

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...