Ads

Tuesday, July 2, 2019

Tiware Dam Broken | चिपळूणमधील तिवरे धरण फुटलं, दोघांचा मृत्यू, 22-24 जण बेपत्ता

<strong>रत्नागिरी :</strong> रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटलं आहे. या घटनेत पाणलोट क्षेत्रातील सात गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून 22-24 जण बेपत्ता झाले आहेत. तर दोन मृतदेह हाती लागल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. अलोरे-शिरगाव पोलिस चौकीच्या हद्दीत मंगळवारी (02 जुलै) रात्री साडेनऊच्या सुमारास ही

from maharashtra https://ift.tt/2LxrcFR

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...