Ads

Wednesday, July 3, 2019

मराठवाड्याचा बहुतांश भाग तहानलेलाच, पेरणीयोग्य पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली

<strong>औरंगाबाद</strong><strong> :</strong> महाराष्ट्रात एकीकडे मुंबई जलमय झाली आहे. कोकणात धरणं फुटत आहेत. मात्र दुसरीकडे मराठवाड्यातली आजही सगळी धरण कोरडीठाक आहेत. मराठवाड्यातल्या एकही धरणामध्ये सध्या उपयुक्त जलसाठा शिल्लक राहीलेला नाही. मराठवाड्याची तहान सध्या मृत साठ्यावर भागवली जात आहे. पेरणीयोग्य पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांच्या अजूनही पेरण्या खोळंबल्या आहेत. एरव्ही जून महिन्यात शेतकरी पेरणीच्या लगबगीत असते,

from maharashtra https://ift.tt/2xDYknj

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...