<p>1. साताऱ्यानंतर नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, किनवटमध्ये घरांना भेगा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण<br /><br />2. मंत्रालयातही दुषित पाण्याचा पुरवठा, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जुलाब आणि उलट्या, पाण्याचे नमुने तातडीने तपासण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश<br /><br />3. वातावरणातील बदलामुळे राज्यात लहान मुलांमध्ये दमा बळावला, मुंबईत दहा वर्षांत 10 टक्क्यांनी वाढ, तर बालमृत्यूचं प्रमाणही
from maharashtra http://bit.ly/2J0LpAX
No comments:
Post a Comment