<strong>औरंगाबाद :</strong> गेल्या विधानसभेला भाजपनं जिंकलेल्या जागेपैकी एकही जागा भाजप सोडणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. युतीसाठी शिवसेना-भाजपचा 50-50 फॉर्म्युला ठरला आहे. मित्रपक्षाचं काय करायचं ते ऐनवेळी ठरवू असंही दानवेंनी सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात जागा
from maharashtra http://bit.ly/2J1mvkQ
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
दुबई: नुकत्याच दक्षिण आफिकेत झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात बांगलादेशने ३ विकेटनी ...
-
अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष यांनी सोमवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानातून भाषण केले. मोटेरा क्रिकेट स्टेडियममधून बोलताना ट्रम्प या...
No comments:
Post a Comment