<strong>औरंगाबाद :</strong> गेल्या विधानसभेला भाजपनं जिंकलेल्या जागेपैकी एकही जागा भाजप सोडणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये एबीपी माझाशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. युतीसाठी शिवसेना-भाजपचा 50-50 फॉर्म्युला ठरला आहे. मित्रपक्षाचं काय करायचं ते ऐनवेळी ठरवू असंही दानवेंनी सांगितलं आहे. त्यामुळे येत्या काळात जागा
from maharashtra http://bit.ly/2J1mvkQ
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
सुरत: २०२१ () मध्ये भारतीय युवा खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत. पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड यांची शतक असो की वैभव आरोडाची हॅटट्रिक, यु...
No comments:
Post a Comment