Ads

Tuesday, July 31, 2018

मुंबई : गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा हायवेवरील खड्डे बुजवू, राज्य सरकारची हायकोर्टात ग्वाही

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. केवळ गणेशोत्सवाच्या काळातच सरकार खड्डे का बुजवते? वर्षभर कोकणातून प्रवास करणाऱ्यांनी खड्ड्यांचा त्रास सहन करतच राहायचं का? असा सवालही न्यायालयाने विचारला. आज न्यायालयात मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांसदर्भात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. यावर उत्तर देताना गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवू अशी ग्वाही राज्य सरकारनं न्यायालयात दिलीय.. शिवाय मुंबई-गोवा महामार्गाचं चौपदरीकरण डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासनही पुन्हा एकदा सरकानं दिलंय...

from maharashtra https://ift.tt/2ArLM6v

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...