Ads

Tuesday, July 31, 2018

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सर्व आमदारांनी राजीनामे द्यावेत- हर्षवर्धन जाधव

मराठा आरक्षणाला उशीर होण्यासाठी सर्व आमदार जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वांनी राजीनामा द्यावा. अशी मागणी शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केलीय. आज दुसऱ्या दिवशी विधानभवन परिसरातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर बसून आंदोलन केलं. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन यापूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिलाय. हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार आहेत. शिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंचे ते जावई आहेत.

from maharashtra https://ift.tt/2M1vLWb

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...