मराठवाड्यात मागील दोन महिन्यांत खरीप हंगामातील केवळ 35.2 टक्के पाऊस पडला आहे. 41 लाख 80 हजार 800 हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पेरणीचा हंगाम संपला असून, अजूनही 7 लाख 30 हजार 99 हेक्टर क्षेत्रात पेरणीच झाली नाही. बीड जिल्ह्याने मागील पंधरवड्यात सर्वाधिक 93.35 टक्के पेरणी झाली आहे.
from maharashtra https://ift.tt/2ArMIYD
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष यांनी सोमवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानातून भाषण केले. मोटेरा क्रिकेट स्टेडियममधून बोलताना ट्रम्प या...
-
दुबई: नुकत्याच दक्षिण आफिकेत झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात बांगलादेशने ३ विकेटनी ...
No comments:
Post a Comment