मराठवाड्यात मागील दोन महिन्यांत खरीप हंगामातील केवळ 35.2 टक्के पाऊस पडला आहे. 41 लाख 80 हजार 800 हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. पेरणीचा हंगाम संपला असून, अजूनही 7 लाख 30 हजार 99 हेक्टर क्षेत्रात पेरणीच झाली नाही. बीड जिल्ह्याने मागील पंधरवड्यात सर्वाधिक 93.35 टक्के पेरणी झाली आहे.
from maharashtra https://ift.tt/2ArMIYD
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
माउंट माउंगनुई: यजमान न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात पराभव करून भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. भारतीय संघ...
No comments:
Post a Comment