आरक्षणाच्या मागणीसाठी ५८ मोर्चे शांततेत काढल्यावरही सरकारची संवेदना जागी झाली नसल्याने काहींनी टोकाची भूमिका घेतली आहे. मात्र, त्यानंतरही वेगवेगळी वक्तव्ये करून आंदोलकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा, त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना फटकारले. वारीत साप सोडण्याचे वक्तव्य कोणी केले असेल, तर ते समाजापुढे आले पाहिजे. त्यातून दूध का दूध, पानी का पानी होईल, असेही ते म्हणाले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2uX7U3r
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
सिडनी: भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू () याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाज...
-
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई</strong> : विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले...
No comments:
Post a Comment