Ads

Friday, July 5, 2019

एकेरी रस्ता असल्याने तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गावर वाहतुकीची कोंडी, वारकऱ्यांची गैरसोय

<strong>इंदापूर :</strong> देहूतून प्रस्थान ठेवल्यानंतर तुकाराम महाराजांचा पालखी मुक्काम दर मुक्काम करत ज्यावेळी पंढरपूरकडे जाते त्याच मार्गामध्ये वारकऱ्यांना रस्त्यामुळे अनेक अडचणी येतात. म्हणूनच सरकारने तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गातील रस्त्यांचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी मागणी तुकाराम महाराजांचे वंशज अभिजित मोरे यांनी केली आहे. 334 वर्षांपासून हा सोहळा चालू आहे. इतक्या जुन्या

from maharashtra https://ift.tt/30eWfu1

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...