मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गांभीर्याने चर्चाच होत नाही. राज्य सरकारने पॉप्युलर विधाने करण्यापेक्षा आपली याबाबतची ठोस भूमिका स्पष्ट करावी. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनीही केवळ घटनेमध्ये दुरुस्ती करायला हवी, असे म्हणण्यापेक्षा त्याचा मसुदा सादर करावा; अन्यथा त्यांचे विधान हे मराठा समाजाला खूश करण्यासाठी आहे, असा सरळ अर्थ निघेल.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2AwijZp
No comments:
Post a Comment