'शंभर दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिलेल्या राज्यातील भाजप सरकारने चार वर्षे झाली तरी काहीच केले नाही, उलट आंदोलनाबाबत उलटसुलट विधाने करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आगीत तेल ओतले, यामुळेच आंदोलन चिघळले,' अशी टीका माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पत्रकार बैठकीत केली.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2uXGfPR
No comments:
Post a Comment