मराठवाड्यात 46 जागांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुंडे, क्षीरसागर पंडित यासारख्या नात्यांतील लढतींसह औरंगाबादमधील लढतींकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे. मराठवाड्यातील निकाल कसा लागणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. <strong>बीड विधानसभा</strong> क्षेत्रातून काका-पुतण्यातील वाद महाराष्ट्रात गाजला. शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्यातील ही लढत महत्वाची मानली
from maharashtra https://ift.tt/2PfpVF3
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष यांनी सोमवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानातून भाषण केले. मोटेरा क्रिकेट स्टेडियममधून बोलताना ट्रम्प या...
-
दुबई: नुकत्याच दक्षिण आफिकेत झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात बांगलादेशने ३ विकेटनी ...
No comments:
Post a Comment