Ads

Wednesday, October 16, 2019

कलम 370 चा महाराष्ट्राशी काय संबध बोलणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे : मोदी

<p style="text-align: justify;"><strong>अकोला : </strong>जम्मू<strong>-</strong>काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील निवडणुकीचा कलम 370 शी काय संबंध बोलणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, अशा शब्दात नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर टीका केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोला येथे आले होते.</p> <p

from maharashtra https://ift.tt/32mfPGf

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...