<p style="text-align: justify;"><strong>सांगली :</strong> दिल्लीत आयोजित केलेल्या 'किसान रॅली'साठी गेलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याचा पहाडगंज येथील आंबेडकर भवनच्या चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. किरण गौरवाडे असं या 52 वर्षीय मृत शेतकऱ्याचं नाव आहे.</p> <p style="text-align: justify;">कोल्हापूरच्या टाकळीवाडी गावचे किरण शांतापा गौरवाडे बुधवारी गावाहून मीरजमधील ट्रेनने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या इतर कार्यकर्त्यांसह शेतकरी
from maharashtra https://ift.tt/2Qws4NR
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
माउंट माउंगनुई: यजमान न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात पराभव करून भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. भारतीय संघ...
No comments:
Post a Comment