Ads

Sunday, December 30, 2018

राज्यात गारठा कायम, 24 तासात थंडीचा कडाका वाढणार

<strong>मुंबई :</strong> राज्यात थंडीचा कडाका चांगलाच वाढू लागलाय. कालपासून राज्यातल्या बहुंतांश शहरात पारा चांगलाच घसरला आहे. धुळे, नागपूर, नाशिकसह मुंबईतही थंडीचा चांगलाच प्रभाव दिसून येत आहे. दरम्यान पुढील 24 तास थंडीचा कडाका असाच राहण्याची शक्यता हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. थंडीचा परिणाम द्राक्षांच्या निर्यातीवर होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत

from maharashtra http://bit.ly/2SmPjaK

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...