<strong>अहमदनगर :</strong> अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात सख्खा भाऊ पक्का वैरी झाल्याचं पाहायला मिळालं. जमिनीच्या वादातून आरोपीने त्याच्या सख्ख्या भावाला आणि वहिनीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पती-पत्नी दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव इथे आज (28 ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली
from maharashtra https://ift.tt/2HutWkh
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
सुरत: २०२१ () मध्ये भारतीय युवा खेळाडू धमाकेदार कामगिरी करत आहेत. पृथ्वी शॉ आणि ऋतुराज गायकवाड यांची शतक असो की वैभव आरोडाची हॅटट्रिक, यु...
No comments:
Post a Comment