Ads

Thursday, August 1, 2019

शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही : माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर

<strong>लातूर :</strong> शरद पवार हे स्वत: फोडाफोडी करून शरद पवार मुख्यमंत्री झाले होते. सत्तेसाठी ज्यांनी चारवेळा पक्षांतर केले आज त्यांच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना सोडले. शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं आहे, त्यांना पक्षांतरावर बोलायचा अधिकार नाही, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. एबीपी माझाशी

from maharashtra https://ift.tt/2YAEB6Z

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...