Ads

Wednesday, May 1, 2019

गडचिरोलीत 150 सशस्त्र नक्षलवाद्यांचा हल्ला, रस्त्याच्या कामावरील तब्बल 27 वाहने पेटवली

<strong>गडचिरोली :</strong> राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह असताना गडचिरोलीत मात्र काल मध्यरात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील तब्बल 27 वाहने पेटवल्याची घटना घडली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथे ही घटना घडली असून त्यात 5 ते 10 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुराडा-मालेवाडा-येरकड या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 136 चे काम सध्या

from maharashtra http://bit.ly/2PHbIiz

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...