Ads

Monday, April 1, 2019

बीडमध्ये पाणी टंचाईचे दोन बळी, बैलगाडी उलटल्याने दोन लहानग्यांचा मृत्यू

<p style="text-align: justify;"><strong>बीड :</strong> मराठवाड्यातील बीडमध्ये पाणी टंचाईचे दोन बळी गेले आहेत. पाण्याचे ड्रम भरुन ठेवलेली बैलगाडी उलटल्याने दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. बीडमधील वडवणी तालुक्यातील चिंचाळा तांडा येथील ही घटना आहे.</p> <p style="text-align: justify;">जयदेव बळीराम राठोड (8), अविष्कार बळीराम राठोड (4) अशी मृत मुलांची नावे आहेत. चिंचाळा तांडा

from maharashtra https://ift.tt/2UhaT4T

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...