<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संपल्या आणि अनेक नेते रिलॅक्स मोडमध्ये आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आराम करण्याऐवजी दुष्काळ पाहणी दौऱ्यावर गेले. आज शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांना भेट दिली.</p> <p style="text-align: justify;">सांगोलामधील यलमार मंगेवाडी येथील शेतकऱ्यांशी पवारांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी
from maharashtra http://bit.ly/2GLCjXz
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
माउंट माउंगनुई: यजमान न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात पराभव करून भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. भारतीय संघ...
No comments:
Post a Comment