शेवटच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सच्या सामन्यात अखेर मुंबईनं सहा धावांनी बाजी मारली. मुंबईच्या १८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बेंगळुरूकडून कर्णधार विराट कोहली व एबी डी व्हिलियर्स यांनी चिवटपणे झुंज दिली. मात्र, ती व्यर्थ ठरली.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2CI6cqC
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ( )चा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्य...
No comments:
Post a Comment