लोकेश राहुल, ख्रिस गेल आणि मयंक अगरवालच्या आक्रमक फटकेबाजीच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघावर ८ विकेटनी सहज मात केली. मुंबईने दिलेले १७७ धावांचे लक्ष्य पंजाबने १८.४ षटकांत २ विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केले. पंजाबचा हा दुसरा विजय ठरला, तर मुंबईचा हा दुसरा पराभव ठरला.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2UjX4Ct
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
माउंट माउंगनुई: यजमान न्यूझीलंडचा पाचव्या आणि अंतिम टी-२० सामन्यात पराभव करून भारतीय संघाने मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. भारतीय संघ...
No comments:
Post a Comment