<strong>उस्मानाबाद :</strong> गेल्या चार वर्षात भाजपा सरकारनं शेतमालांची हमी भावानं खरेदी केलीय. गोदाम ओसंडून भरून वाहू लागल्यावर हंगाम सुरु असतानाचं हा सगळा शेतमाल सरकारने स्वत:च ठरवलेल्या हमी भावापेक्षा कमी भावात विकायला काढलाय. त्यामुळं बाजारात शेतकऱ्यांच्या मालाला मात्र उठाव मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे व्यापारी हमी भावापेक्षा कमी
from maharashtra https://ift.tt/2SuTx0y
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ( )चा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्य...
No comments:
Post a Comment