वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० क्रिकेट मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात महेंद्रसिंह धोनीला स्थान देण्यात आलेले नाही. विराट कोहलीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० क्रिकेट मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून, संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपविण्यात आले आहे.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2qkTgk5
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
मेलबर्न, : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये महत्वाचे...
-
मेलबर्न: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात ( )चा समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्य...
No comments:
Post a Comment