शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत अखेर मुंबई संघाने काहीसा आवाक्यात वाटणारा विदर्भ संघाचा विजय हिरावला व लढत 'टाय' ठेवण्यात यश मिळवले. मुंबई संघाला शेवटच्या चेंडूवर दोन धावांची आवश्यकता होती, त्यावेळी विदर्भाचा बदली खेळाडू प्रमोद वाघने दुसरी धाव घेत असलेल्या कर्ष कोठारीला धावबाद करत विदर्भाचा पराभव टाळला. ही लढत बरोबरीत सुटल्याने दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन गुण पटकावले.
from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/2U5jJiL
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
सिडनी: भारतीय संघातील अनुभवी अष्टपैलू खेळाडू () याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत दुखापत झाली. त्यामुळे तो दुसऱ्या डावात गोलंदाज...
-
As per pre-departure requirement for UAE travelers, the three, including 13-week pregnant Rukhsar, took Rapid RT-PCR tests outside KIA and s...
No comments:
Post a Comment