Ads

Thursday, February 28, 2019

हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन चौथ्या दिवशीच गुंडाळले, विरोधकांचीही साथ, न घाबरण्याचं आवाहन

<strong>मुंबई :</strong> देशभरात देण्यात आलेल्या हाय अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्यातलं विधीमंडळाचं अधिवेशन चौथ्या दिवशीच गुंडाळले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत आज विधानसभेत घोषणा केली. अधिवेशन संस्थगित करण्यासाठी सर्व गटनेत्यांच्या बैठक सकाळी साडे दहा वाजता झाली. या बैठकीत विरोधी पक्षानेही या निर्णयाला समर्थन दिले. दुपारी एक वाजता अधिवेशन संस्थगित केल्याची

from maharashtra https://ift.tt/2IJU3H8

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...