Ads

Sunday, April 24, 2022

मुंबई इंडियन्स आयपीएलमधून आऊट? सलग आठव्या सामन्यात झाला मानहानीकारक पराभव

लोकेश राहुवच्या शतकाच्या जोरावर लखनौने या सामन्यात मुंबई इंडियन्सपुढे विजयासाठी १६९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने चांगली सुरुवात केली, रोहितची बऱ्यापैकी फटकेबाजी करत होता. पण इशान किशन कासवगतीने खेळत असल्याचमुळे संघावर त्याचे दडपण आले आणि त्यांचे फलंदाज एकामागून एक बाद होत गेले. रोहितपाठोपाठ सूर्यकुमारही बाद झाला आणि मुंबईचा डाव अडचणीत सापडला.

from Cricket News in Marathi, क्रिकेट न्यूज़, क्रिकेट ताज्या बातम्या, Marathi Cricket News https://ift.tt/9pDO2wF

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...