Ads

Thursday, January 24, 2019

दुष्काळाशी लढण्याची तयारी, चारा छावण्या सुरू करणार

<strong>मुंबई :</strong> राज्य शासनाने दुष्काळ निवारणासाठी दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाच्या निधीतून सुमारे 2 हजार 900 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णयही घेतला असल्याची माहिती, महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. <strong>मंडळस्तरावर चारा छावण्या सुरू करण्यात येणार</strong> पाटील म्हणाले, दुष्काळी

from maharashtra http://bit.ly/2sKYS88

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...