<strong>नवी दिल्ली :</strong> दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने महाराष्ट्रासह सहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाला 7 हजार 214.03 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे. यानुसार केंद्र सरकारने महाराष्ट्राला 4 हजार 714.28 कोटी रुपयांची मदत जाहीर केली
from maharashtra http://bit.ly/2Urat8u
महाराष्ट्रातील चालू घडामोडी तात्काळ देणार नेटवर्क Maharashtra Darshan live News
Ads
Subscribe to:
Post Comments (Atom)
BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon
A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...
-
अहमदाबाद: अमेरिकेचे अध्यक्ष यांनी सोमवारी जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानातून भाषण केले. मोटेरा क्रिकेट स्टेडियममधून बोलताना ट्रम्प या...
-
दुबई: नुकत्याच दक्षिण आफिकेत झालेल्या १९ वर्षाखालील वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशने विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात बांगलादेशने ३ विकेटनी ...
No comments:
Post a Comment