Ads

Friday, November 2, 2018

पिकाला पाणी देताना शेतकऱ्याचा मृत्यू, महावितरणच्या कार्यालयात मृतदेह आणला

<strong>चंद्रपूर :</strong> चंद्रपूर जिल्ह्यातील महालगाव- बुजरूक गावी काल रात्री पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला. वसंता नामदेव जांभूळे असं या 35 वर्षीय मयत शेतकऱ्याचं नाव आहे. काल या भागात दिवसा वीज नव्हती म्हणून हा शेतकरी आपल्या वडिलांसोबत रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात गेला

from maharashtra https://ift.tt/2Di68j7

No comments:

Post a Comment

BJP’s Rajya Sabha strength falls below 100; may rise soon

A month after touching the mark of 100 seats for the first time in Rajya Sabha, BJP’s numerical strength has come down to 95 as five of its ...